"जाती धर्माचे राजकारण ठेवणार आम्ही सुरु
त्यासाठी आम्ही काय वाट्टेल ते करू
आमच्याच माणसांबाबत मनात विष सुद्धा भरू
आणि आता तर नवीन जावई शोध
दादोजी म्हणे नवतेच शिवरायांचे 'गुरु' 1
'गुरु' 'गुरु' म्हणजे नक्की कोण किंवा काय
याचे उत्तर आम्हाला देता येत नाय
आम्हाला एकच गोष्ट पक्की ठाउक हाय
की पुढे जाणाऱ्यांचे कसे खेचावे पाय 2
चारशे वर्षांपूर्वी जेवा माजला होता अधर्म
शिवरायांनी स्थापन केला स्वकष्टाने स्वधर्म
या कार्यी आले तेव्हा योद्धे बरेच कामी
आणि दादोजी तर त्यातील सगळ्यात पहिली असामी 3
ज्या पुण्यात फिरले होते नांगर गाढवांचे
तिथेच त्यांनी फिरवले नांगर सोन्याचे
जगाच्या पाठीवर हि एकमेव घटना
आता जातीवादाला सुरुवात झालीच आहे
तर एकच सांगतो येथे
शिवरायांच्या काळात फितूर होते
अनेक सरदार "मराठे" 5
स्वधर्मियांच्याबद्दल मनात इतका जळजळीत द्वेष
परकीय आक्रमणाविरोधात दिसत नाही कधी असा त्वेष
आता हे लोक आम्हाला सांगणार दादोजींचे कार्य आणि त्यांची निष्ठा
आणि पुढे कितीतरी काळ जाईल साफ करण्यात,
यांनी टाकलेली हि विष्ठा 6
कोणी कितीही ओकली गरळ तरी
नाही बदलणार इतिहास
पण आज इतक्या वर्षांनी तो बदलण्याचा
का चाललाय अट्टाहास? 7
अशी कृत्ये करून आपण आपलीच माणसे दुखावतो
आणि अशा कृत्यांमुळे आपला स्वाभिमान मात्र सुखावतो
' जेम्स लेन ' ला ठणकावायला आम्ही आजही बिचकतो
पण, स्वधर्मियांबाबत मात्र लगेच दात विचकतो 8
राजकारण्यांना इथल्या फक्त हवी असतात मते
तुम्हाला काडीचीही किंमत नसते त्यांच्या मते
काहीही करून मिळवायचे असतात यांना मतांचे गठ्ठे
आणि त्यासाठी कित्येक महापुरुष दावणीला बांधतात हे पठ्ठे 9
इतिहासाची होत असते पुनरावृत्ती
अन त्यापायीच फोफावत चालल्ये आज ही विषप्रवृत्ती
वतनदारांनी त्या काळी वतनासाठी हत्यार उपसले
मतांच्या राजकारणात आज कित्येक महापुरुष नासले 10
आता या काव्याचा काय करावा शेवट असा प्रश्न मला पडलाय
कारण, कितीही बोंबललो तरी घसा आपलाच फुटणार याचा मला विसर पडलाय
नोकरी आणि छोकरी च्या बाहेर सुद्धा जग असत त्यासाठी आम्ही काय वाट्टेल ते करू
आमच्याच माणसांबाबत मनात विष सुद्धा भरू
आणि आता तर नवीन जावई शोध
दादोजी म्हणे नवतेच शिवरायांचे 'गुरु' 1
'गुरु' 'गुरु' म्हणजे नक्की कोण किंवा काय
याचे उत्तर आम्हाला देता येत नाय
आम्हाला एकच गोष्ट पक्की ठाउक हाय
की पुढे जाणाऱ्यांचे कसे खेचावे पाय 2
चारशे वर्षांपूर्वी जेवा माजला होता अधर्म
शिवरायांनी स्थापन केला स्वकष्टाने स्वधर्म
या कार्यी आले तेव्हा योद्धे बरेच कामी
आणि दादोजी तर त्यातील सगळ्यात पहिली असामी 3
ज्या पुण्यात फिरले होते नांगर गाढवांचे
तिथेच त्यांनी फिरवले नांगर सोन्याचे
जगाच्या पाठीवर हि एकमेव घटना
पण त्यांचीच आज चालवल्ये आम्ही घोर विटंबना 4
आता जातीवादाला सुरुवात झालीच आहे
तर एकच सांगतो येथे
शिवरायांच्या काळात फितूर होते
अनेक सरदार "मराठे" 5
स्वधर्मियांच्याबद्दल मनात इतका जळजळीत द्वेष
परकीय आक्रमणाविरोधात दिसत नाही कधी असा त्वेष
आता हे लोक आम्हाला सांगणार दादोजींचे कार्य आणि त्यांची निष्ठा
आणि पुढे कितीतरी काळ जाईल साफ करण्यात,
यांनी टाकलेली हि विष्ठा
कोणी कितीही ओकली गरळ तरी
नाही बदलणार इतिहास
पण आज इतक्या वर्षांनी तो बदलण्याचा
का चाललाय अट्टाहास?
अशी कृत्ये करून आपण आपलीच माणसे दुखावतो
आणि अशा कृत्यांमुळे आपला स्वाभिमान मात्र सुखावतो
' जेम्स लेन ' ला ठणकावायला आम्ही आजही बिचकतो
पण, स्वधर्मियांबाबत मात्र लगेच दात विचकतो 8
राजकारण्यांना इथल्या फक्त हवी असतात मते
तुम्हाला काडीचीही किंमत नसते त्यांच्या मते
काहीही करून मिळवायचे असतात यांना मतांचे गठ्ठे
आणि त्यासाठी कित्येक महापुरुष दावणीला बांधतात हे पठ्ठे 9
इतिहासाची होत असते पुनरावृत्ती
अन त्यापायीच फोफावत चालल्ये आज ही विषप्रवृत्ती
वतनदारांनी त्या काळी वतनासाठी हत्यार उपसले
मतांच्या राजकारणात आज कित्येक महापुरुष नासले 10
आता या काव्याचा काय करावा शेवट असा प्रश्न मला पडलाय
कारण, कितीही बोंबललो तरी घसा आपलाच फुटणार याचा मला विसर पडलाय
हे आजचा युवक विसरत चाललाय .............................package आणि degree च्या गोंधळात तो बिचारा पुरता बहिरा झालाय
याचाच फायदा घेऊन काही समाज कंटकांनी स्वधर्माचाच लिलाव मांडलाय
अन त्यात आमच्या शिवरायांचा श्वास मात्र पुरता कोंडलाय .............................. ..." 11
याचाच फायदा घेऊन काही समाज कंटकांनी स्वधर्माचाच लिलाव मांडलाय
अन त्यात आमच्या शिवरायांचा श्वास मात्र पुरता कोंडलाय ..............................
No comments:
Post a Comment